हैडलाइन

राजापूरमधील उबाठा गटाच्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश

राजापूरमधील उबाठा गटाच्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश 

राजापूर, रत्नागिरी: राजापूरमध्ये शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख, विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रकाश कुवळेकर, राजन कुवळेकर (उप तालुका प्रमुख-उबाठा), गणेश तावडे (विभाग प्रमुख पाचल- उबाठा), दुर्वा तावडे (महिला उपजिल्हाप्रमुख आणि जिल्हा परिषद सभापती उबाठा) यांच्यासह शिवसेनेचे अनेक ज्येष्ठ नेते आहेत- उबाठा), योगिता साळवी (जिल्हा परिषद सदस्य कोडवली - उबाठा), गिरीश करंगुटकर (माजी सरपंच जैतापूर-उबाठा) यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गट सोडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. मंत्री उदय सामंत यांनी पक्षात स्वागत केले आहे. या  पक्षात कोणाचीही उपेक्षा केली जाणार नाही, असा शब्द देत उदय सामंत यांनी त्यांच्याकडे नव्या संघटनात्मक जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत.


Most Popular News of this Week

संसदीय गटनेते डॉ श्रीकांत...

मुंबई, ता. 6 : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने देशभरात राबविल्या जाणाऱ्या...

बालचित्रकला स्पर्धा म्हणजे...

माननीय महापौर आयोजित ‘माझी मुंबई’ या संकल्पनेवर आधारित ‘जागतिक कीर्तीचे...

महात्मा ज्योतिबा फुले आणि...

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची २०० वी जयंती व महामानव भारतरत्न...

सलग ५ तास चाललेल्या संयुक्त...

मुंबई महानगरात सुरू असलेली रस्ते काँक्रिटीकरण कामे, महानगरपालिकेच्या...

गडकरींच्या हस्ते बॉक्सिंग...

नागपूरमध्ये सुरू असलेल्या U-17 राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिपला आज एक...

मुंबई युवक काँग्रेसच्या...

नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली मोठी आश्वासने देऊन सत्ता मिळवली. वर्षाला २...